काजूपाडा येथील हिमेश उर्फ मोनू विकास चौधरी या साडेतीन वर्षाच्या बालकाची हत्या त्याचे चुलत आजोबा वासुदेव चौधरी (५७) यांच्या सांगण्यावरून केल्याचे उघड झाले आहे. ...
पालघर जिल्हा प्रशासनाने गेल्या १८ आॅक्टोबर रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर एसएमएसने पाठवून कॉपी केली ...
अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत. ...
दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या मैदानावरून प्रसिद्ध रांगोळीकार वेद कट्टी यांना अनोळखी व्यक्तींनी मंगळवारी धमकावले. ‘जे काही चालले आहे, ते थांबवा ...
शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत ...
हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहीतेस बेदम मारहाण केल्याची घटना या शहरात घडली आहे. पती, सासू, मोठा दिर यांनी संगनमत करुन मारहाण केल्यचा आरोप तिच्या कुटुंबियांनी ...
मागील चार वर्षे आयुक्तांच्या अर्थंसकल्पावर काम केल्यानंतर यंदा प्रथमच नगरसेवकांच्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद केली असतांनाही त्याच्या जमा, खर्चावर चर्चा करण्यासाठी ...
जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे ...
कल्याण-डोंबिवली महापालिका आता महिलांसाठी ई-टॉयलेट उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती स्थायी समिती ...