आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी ...
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत आणि अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण रोखण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. ...
दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडत असल्याने आणि त्यातून अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईचा मुद्दा चर्चेत येत असल्याने ठाणे पालिकेने येत्या महिनाभरात अशा इमारतींची ...
शहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे. ...
येणारे वर्ष निवडणूक वर्ष असल्याने या काळात स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हाती राहणार, याबाबत शिवसेना-भाजपा युतीतील सस्पेन्स संपला आहे. आधी दिलेल्या आश्वासनानुसार ...
ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि ...
पुढच्या वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने बेरजेच्या राजकारणाला वेग आला असून आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या देवराम ...
कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ...
शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामने खेळवण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विकास ...
जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कारभारावर नाराजी दाखवत आमदारकीचा राजीनामा देऊ करणारे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र ...