शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो. ...
फेरीवाले, अनधिकृत बांधकामे हटवणे, यासाठी घेतलेल्या पोलीस बंदोबस्ताचे तब्बल एक कोटी ३३ लाख देण्यासाठी सरकारी आदेश दाखवा, असे आव्हानच पोलीस खात्याला देणाऱ्या पालिकेचाच खोटारडेपणा ...
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे ...
शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत राहिला. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दाखल केलेल्या ...
प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने १० वषार्नंतर ४४५.२९ हेक्टर (१११३ एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग ...
जिल्ह्यात २७ हजार गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. यातील ३०१६ सोसायट्या या दिलेल्या पत्त्यावर नसल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लवकरच ...