ठाणे जिल्ह्यातील उल्हास, वालधुनीसह इतर पाणीस्रोत प्रदूषित झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला असताना ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे, सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे तसेच रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांविरोधात २० ...
पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या ...
सरावली मानफोडपाडा येथील रहिवाशांच्या रस्त्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीकडे डोळेझाक करणारी नगरपरिषद मात्र सुस्थित असलेल्या पटेलपाडा रस्त्यावर 74 लाखाची उधळपट्टी ...
कच्छ युवक संघातर्फे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर रंगकाम, समाजप्रबोधन चित्रे व सुशोभिकरण विद्यार्थ्यांमार्फत २४ एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे. ...
यंदा आंब्याचे पीक जरी कमी असले तरी कोकणातील चांगल्या दर्जाच्या आंब्याची चव ठाणेकरांना चाखता यावी, या उद्देशाने यंदाही संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे ...
नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केल्यानंतर ...