यंदा आंब्याचे पीक जरी कमी असले तरी कोकणातील चांगल्या दर्जाच्या आंब्याची चव ठाणेकरांना चाखता यावी, या उद्देशाने यंदाही संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे १ ते १० मे दरम्यान ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबीयांना दुभत्या गायी, म्हशी व शेळ्या, मेंढ्यांचे कळप ...
उपनगरात दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि ट्रेनच्या सेवांवर पडणारा ताण पाहता नवे रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली ...
स्पेनमधील बार्सिलोना येथे १९२६मध्ये जन्म झालेले आणि गेली ६0 वर्षे आपल्या समाजकार्याच्या निमित्ताने भारत हीच आपली कर्मभूमी मानणारे ख्रिश्चन धर्मगुरू फेडरिको सोपेना गुसी यांना ...
डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने डोंबिवली, अंबरनाथ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र ...
शहरात उपनिबंधक कार्यालय सुरू करण्यास २०१२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. हे कार्यालय आपल्याच प्रयत्नाने सुरू होत असल्याचा दावा भाजपा आमदार नरेंद्र मेहता ...
कंत्राटी सफाई कामगार कपातीच्या वादावर दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. या विषयावर गुरुवारी पालिका मुख्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. ...