जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे. ...
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने अनेक सहलप्रेमींच्या पावसाळी सहलीच्या बेतांना सुरुवात झाली आहे. तसाही पावसाळा लांबल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता ...
चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात आहे. ...
सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला ...
कविताचे दोन्ही पाय व हात जन्मत:च अपंग, तिला सरकत जाणे ही कठीण त्यातच श्रवणक्षमता कमी तरीही तिची बुद्धी तल्लख होती. मेहनत आणि शिकण्याची प्रबळ इच्छा याच्या जोरावर ...
आपली सात लाखांची पॉलीसी आहे. तिचे काही पैसे भरायचे बाकी आहेत. ती लॅप्स (रद्द) होईल. ती लॅप्स न होण्यासाठी काही पैसे भरण्याचे अमिष अस्खलीत हिंदी किंवा इंग्रजीत बोलून ...
रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट ...
पत्नीच्या नकळत गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास भिवंडी न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे ...