ग्रामीण आदिवासी जिल्ह्यातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १ हजार ४०० एवढी मर्यादित असताना यंदा एसएससी परीक्षेत जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या ४ हजार ६५४ विद्यार्र्थ्यांना आश्रम शाळांतील ...
सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे. ...
सध्याच्या पिढीला प्रायव्हसीने एवढे पछाडले आहे कि अगदी नवरा-बायको सुद्धा एकमेकांचे पासवर्ड एकमेकांना शेअर करत नाही . प्रत्येकजण आपापल्या परीने आपले युजरनेम आणि पासवर्ड गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो . ...
उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेला मेगाब्लॉक आता संपला असून बोगद्याजवळील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले. ...
उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे ...
मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्ये रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरही १० मिनिट उशिराने गाड्या धावत आहेत. ...