संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीचा गजर आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मंदिरासह शाळा, संस्थांमध्ये घुमत होता. तर जिल्ह्यातील मंदिरासमोर भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे दिसत होते. ...
खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा ...
स्वत:च्या आजारपणाला कंटाळून एका आईने तिच्या चिमुरड्या मुलाची हत्या करून, दुसऱ्या मुलास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना दिव्यात घडली. ...
भिवंडी आणि कल्याण ग्रामीण भागात दहशत पसरवून टोळीचे प्रस्थ वाढणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम ...