राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या सभेला आवर्जून आल्याचे सांगितले. सभेला गर्दी महत्वाची नसून या सभेचा उद्देश जनमानसात जाणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. ...
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा महोत्सवाचा समारोप विविध उपक्रमांनी करण्यात आला. महानगरपालिके मार्फत, आयुक्त ... ...
बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. ...