संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलना ...
राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बद ...
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा ...
पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...
शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...
ठाण्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणार्या आरोपीला न्यायालयाने शनिवारी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ...