ठाण्यातील खेळाडू विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. त्यातच,त्यांनी आता जलतरण स्पर्धेत ही असा ठसा उमठवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील खेळाडू गाजवताना दिसत आहे. ...
भिवंडीतील इराणी वस्तीत जाऊन पोलिसांनी तीन कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतू, ठोस काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्यांना सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर जलदगतीने प्रशासकीय कारवाई व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी व नगररचनाकार यांनी अनधिकृत ...
प्रस्तावित मेट्रोच्या भार्इंदर क्रिडा संकुल येथील स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी महापौर, उपमहापौर, आमदार तथा आयुक्यांना निवेदनं दिली असुन १५ दिवसात नावा बाबत निर्णय घ्यावा अन्यथा ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र बस स्थानकासह आगारापासुन वंचित ठेवण्यात आला आहे. यापैकी विभागाला येत्या मे २०१८ मध्ये आगाराचा आधार मिळणार असल्याने त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. ...
वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ ...
वारंवार पत्रव्यवहार करुन खाजगी बसेसच्या विरोधात पुरावे सादर करुन देखील आरटीओकडून या बसेसवर कारवाईच होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाचे निदर्शनास आणली आहे. ...
रात्री ९.३० पर्यंत चार मुलींना बारमधील कामासाठी ठेवण्याची अनुमती असतांना वागळे इस्टेट येथील या बारमध्ये १८ मुली आढळल्या. त्यातील नऊ मुलींना तर एका अरुंद पोकळीमध्ये लपविल्याचे धाडीत उघड झाले. ...