पहिली ट्रेन ठाण्यात धावली आणि आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाºया जगातील दुसºया आणि भारतातील पहिल्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मचा मानही ठाण्याला मिळाला, याचा आनंद आहे. त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन असल्याने, आजच्या दिवसाल ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक उमेदवार यादीत मोहन जोशी यांच्या नावावर अपात्रतेचा शिक्का बसल्यावर अनेकांना धक्का बसला. २०१३च्या नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या पॅनल्सनी निवडणुकीचे रणांगण गाजविले होते. ...
भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. ...
सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभि ...
विविध प्रकारचे होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक लावून शहर विद्रुप करण्याचा विडाच जणू राजकारणी व्यक्तींनी उचलल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळत आहे. एकीकडे ‘स्वच्छता भारत’ अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छतेचे आवाहन सुरू असताना दुसरीकडे मात्र केडीएमसी ...
जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे य ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्ष नेता नियुक्तीसह दालनाचा तिढा महापौरांनी कायम ठेवल्याने संतप्त शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी २२ जानेवारीला पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील दालनाचा परस्पर ताबा घेतला ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ...