मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी अवघा महिनाभर भेडसावणार असून त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह ...
बदलापूरच्या बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला मंगळवारी कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचा जीव कोंडला आहे. आगी लागू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने कराव्यात, हे डम्पिंग तातडीने हटवावे, या मागण्यांसाठी आधारवाडी परिसरातील नागरिक डम्पिंग हटाव संघर्ष समितीच्या नावाखाली ...
उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी काय ...
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले. ...
दिवा डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळे वाढलेल्या धुराने लहान मुलांना खोकल्याचे आजार वाढले आहेत. त्यातच उपमहापौर दिव्याचे रहिवासी असले तरी त्यांना याचे गांभिर्य नाही. ...
किसान सभेच्या मोर्चाला यश मिळाल्यानंतर आता वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी मागण्या घेऊन ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी शासनाविरोधात १९ मोर्चा रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. ...
जालना येथील आपले मूळ गाव सोडून उल्हासनगरमध्ये आलेल्या संजय नरवडे याने बंदुकीचा धाक दाखवित एक-दोन नव्हे तर ८० हून अधिक जोडप्यांना लुटल्याचे समोर आले आहे. ...
लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पास अपेक्षेप्रमाणे निधी देण्यास मुंबईसह नवी मुंबई महापालिकेने तीव् ...