नगरपालिकेपासून महापालिकेत रूपांतर झाले तरी, कच-याची समस्या सोडवण्यात सुमारे चार हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणा-या ठाणे महापालिकेस अद्याप यश मिळालेले नाही. ...
मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . ...
श्रीगोवर्धननाथ मंदिरात चोरीचा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, याची योग्य ती खबरदारी विश्वस्तांनी घ्यावी, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी रविवारी पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमात मंदिर विश्वस्तांना दिला. ...
गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गो ...