खारेगाव नाका जीपी पारसिक बँकेसमोर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. खारीगाव पोलीस चौकीच्यामागे काही पारधी समाजाचे प्लास्टिक आणि फायबरचे सामान विक्रेते तळ ठोकून वास्तव्याला आहेत. त्यांच्यातीलच चार ते पाच मुले याच भागातील उद्यानामध्ये दुपारी ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या दोन भागात केला जाणारा पाणी पुरवठा हा यापूर्वी १२ -१२ तास अशा फरकाने आठवड्यातून एकदा बंद राहत होता. परंतु आता भातसानेसुध्दा १० टक्के पाणी कपात लागू केल्याने या दोनही भागांचा पाणी पुरवठा यापुढे आठवड्यातून एक दिवस ...
धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान दगड भिरकावण्यात करण्यात आला. ...
भिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही एक पुस्तकांचे गाव व्हावे, अशी इच्छा असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. ...