ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे. ...
भाईंदर स्थानकातून सकाळी सुटणारी ९.०६ ची महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ...
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ...
दुचाकीवर कारवाई करण्यात तत्परता दाखवणारा वाहतूक विभाग रस्त्यात कशाही उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा ‘टो’ करण्याची हिंमत का दाखवत नाही, याचे उत्तर डोंबिवलीकरांना द्यावे. ...
ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. उल्हासनगरातील श्वानदंशाची ताजी घटना त्याचा ढळढळीत पुरावा आहे. ...
भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे. ...