कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे उघड झाले आणि आरोग्य यंत्रणा हादरली. ...
आदिवासी विकास प्रकल्पातील अतिदुर्गम भागातील दुर्लक्षित शिक्षेची शाळा म्हणून वांगणी आश्रम शाळेची गणना केली जात असून, या आश्रम शाळेत मंत्री, आमदार, खासदार यापूर्वी कधीच आले नव्हते. ...
तलवारीच्या धाकावर लुटमार तसेच दहशत माजविणाऱ्या ‘टॉप २०’ मधील गुंड जयेश उर्फ जया चंदनशिवे (३१, रा. ज्ञानेश्वरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज गुप्ता याला त्यांनी जबर मारहाण केली होती. ...
पहाटेच्या वेळी चालक झोपेत असल्याची संधी साधत मीरा रोडच्या दोघा लुटारुंनी शनिवारी पहाटे एका पिकअप गाडीतील ६० हजाराच्या मालावर डल्ला मारला होता. कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासातच यातील महमद बिलाल खान या चोरटयाला रिक्षासहित अटक केली आहे. ...
लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत, अशी अरेरावीची भाषा करीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्या आदित्य फड (१८) या वकील पुत्राला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे ...
आई-वडील रागवल्यावर मुले घर सोडतात. मात्र, रोहन हा चुकून मुंबई सारख्या शहरात आला. तसेच त्याला व्यवस्थित घराचा पत्ता सांगता येत नसल्याने त्याला काही महिने बालसुधारगृहात काढावे लागल्याचे दिसते. ...
सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास म ...
मुंबई उपनगरात सध्या अदानी इलेक्ट्रीसिटी या खासगी कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बिले मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. ...