परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. ...
केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा ...
मालवण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. ...
गणेशोत्सवानंतर आता भक्तांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. दुर्गामातेच्या स्वागतासाठी आणि गरबा, दांडिया नृत्यासाठी उत्सुकता असली तरी या उत्सवावर पावसाचे सावट असल्याने आयोजक व नृत्यप्रेमी चिंतेत आहेत. ...
संततधार पावसामुळे यावर्षी काही प्रमाणात भातरोपांची वाढ खुंटली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. ...
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर म ...
महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले ...