वाळूज येथील कंपन्यांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांचे एक शिष्टमंडळ १७ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. याच दिवशी उद्योगमंत्री वाळूजची पाहणी करणार आहेत.
...
औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आह
...
संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला.
...
जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे
...