केवळ दोन न्यायमूर्ती, निवडक वकील आणि काही हजार प्रकरणांसह सुरू झालेल्या या खंडपीठात आज सोळा न्यायमूर्ती, साडेतीन हजार वकील आणि वर्षाला सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल होत असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला, असे मत मुं
...
औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कचरा गुपचूप शनिवारी मध्यरात्री खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान व म्हैसमाळ रोडलगत आणून टाकल्याने रात्रीच लोकांनी विरोध करून एक टिप्पर पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
...
समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवार
...
नालासोपारा येथे स्फोटके बनविण्यासाठी लागणारे गंधक आणि बॅटरी या साहित्याची औरंगाबादेतून खरेदी करण्यात आल्याच्या पावत्या (बिले) या प्रकरणात अटक केलेल्या शरद कळसकर याच्याकडे सापडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीची चौकशी करण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाची एक
...
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
...
शहरासह जिल्ह्यातील सर्व ४० हजार लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील नोकर, कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती सतत अद्ययावत ठेवण्याचे आदेश जिल्हा व्यापारी महासंघाने दिले आहेत.
...