यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा अतपावसाने शेतातच सडला. त्यामुळे नवीन कांदाच बाजारात येत नसल्याने आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता. तो सध्या बाजारात येत आ ...
पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत. ...
कारागृह प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. सपकाळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. हवालदार सपकाळ यांनी गुरुवारी यासंदर्भात काही लोकांचे जाबजबाब घेतले आहेत. मात्र, ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा हद्दीतील माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. ...
म्हसवड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ-जोगेश्वरी रथोत्सवात १९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व चार मोबाईल असा अंदाजे आठ लाख रुपयांच्या भाविकांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पोलीस संशयितांचा शोध घेत असून, त्यांना अद्य ...
मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले. ...
शाहूनगरमधील त्रिशंकू भागात सहज जरी फेरफटका मारला तरी धुळीने माखलेले रस्ते पहायला मिळतात. मोठे वाहन रस्त्यावरुन गेल्यास सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन ही रस्त्याकडेच्या घरांमध्ये जाते. परिसरातील घरांच्या भींती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माखल् ...
सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर ...
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक अपघात होऊ लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून रात्री अकराच्या दरम्यान आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मायणी पोलिसांनी स्वत: का ...