आॅनलाइनद्वारे शाकाहारी जेवणाचे पार्सल मागितले असतानाही मांसाहारी जेवणाचे पार्सल दिल्याने व ते अन्न ग्रहण केल्याने ग्राहकाच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्याचे ...
खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले. ...
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत जागर कार्यक्रम संपन्न झाला. ...
समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. ...