रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. ...
तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले. ...
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. ...
उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील कामठा भागात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची डीपी खुली आहे. तिला दरवाजा नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणकडून डीपीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. ...
कर्जतकरांची २२ वर्षांपासून रखडलेली पाणी योजना नागरिकांची सततची मागणी आणि ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे २००६ साली पूर्ण झाली. त्यामुळे कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळू लागले. ...
मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून द ...
रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. ...
तालुक्यातील आरोग्य विभागाच्या केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या या आरोग्य केंद्रात १२ कर्मचा-यांची कमतरता आहे, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर ताण पडत असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आ ...