कर्जत मधील साई प्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेवून पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेवून शिर्डी कडे निघाले ...
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ फेब्रुवारी रोजी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ...
आपल्याकडे काल्पनिक गोष्टी आवडीने वाचल्या जातात. याच गोष्टींच्या धर्तीवर बनलेला ‘बाजी’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ...
मुंबई पोलिसांना २०-९ असे लोळवत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय अभिनव सुपर चॅलेंज कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटाचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. ...
बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत निरंजन मजिठिया कॉलेजच्या आदित्य मिश्राने अनपेक्षितपणे बाजी मारली. ...
इंजिनीयरिंग किंवा सेल्फ फायनान्स कॉलेज म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते अभ्यासात पार बुडालेली ‘स्कॉलर स्टुडंट्स’. ...
राज्यातील बालगृहांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच वित्तमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. ...
पालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आल्याने जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीत केला. ...
सेवेत असताना मृत्यू झालेल्या राज्यातील ६८५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय असलेली मदत अद्याप मिळालेली नाही. ...
जे.जे. पुलावर काही बाइकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे होणारे अपघात पाहता या पुलावरून बाइकस्वारांसाठी ‘नो एन्ट्री’ करण्यात आली. ...