थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टारंट गेल्या आठवड्यापासूनच ...
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अॅसिडिक अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील ...
तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन ...
राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट ...
महामार्गालगत होणाऱ्या अपघातांना नजीक असलेले हॉटेल्स, बार जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत ...
मुरु ड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीच्या सरपंचपदी मनोज कमाने विराजमान झाले होते. मात्र कामने यांना तीन अपत्य असल्याने त्यांचे सरपंचपद व सदस्यपद गेले. ...