शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:31 IST

विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे असताना निवड झाली नाही, तशी हालचालही दिसत नाही

पुणे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (दि. ८) विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे होते. मात्र, निवड झाली नाही. तशी हालचाल दिसत नाही. सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते. कदाचित विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. हिवाळी अधिवेशात विदर्भातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. मात्र, या अधिवेशनात विदर्भाला न्याय दिला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होत आहे. या मुद्द्याला धरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते, असे मत व्यक्त केले.

नाशिक येथील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत विचारले असता ते म्हणाले, कुंभमेळ्याला विरोध नाही. पण, झाडे तोडणे योग्य नाही. नाशिककर हे मोडून काढतील. मुंढवा जमीन घोटाळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, समिती नेमली आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर बोलणे योग्य राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Comfortable Without Opposition Leader: Jayant Patil Criticizes

Web Summary : Jayant Patil criticized the government for not appointing an opposition leader, suggesting they are comfortable without one. He also highlighted the lack of attention to Vidarbha's issues during the winter session and opposed tree cutting in Nashik.
टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र