महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सक्षमीकरणाच्या चळवळीची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी, हे ‘लोकमत’ने हेरले आणि त्यातूनच ‘ती’चा गणपती या संकल्पनेचा जन्म झाला. ...
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना साध्या खाटेसह आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर खाट (बेड) मिळवताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की काय करायचे, कुठे जायचे काही कळत नाही. ...
आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. ...