दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून ...
भारत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या अभियानाला गुरुवारी सुरूवात करणार आहे. यात सर्व खेळाडूंचे लक्ष्य विश्व विजेती भारोत्तोलक मीराबाई चानु हिच्यावर असेल. ती पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्यासोबतच बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सवरही भारतीय संघाचे लक्ष असेल. ...
हल्लीच महिला गटात राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या गोव्याच्या समिरा अब्राहमची निवड २०१८ पोखरा एनटीटी दक्षिण आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेसाठी झाली आहे. भारतीय ट्रायथलॉन संघटनेने समिराच्या निवडीचे पत्र गोवा ट्रायथलॉन संघटनेला पाठविले आहे. ...
बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ...
सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात ...