नवी मुंबईतील साडेबारा टक्केची जवळपास ८२ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित आठ टक्के प्रकरणे वारस दाखल, न्यायालयीन दावे, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांमुळे रखडली आहेत. ...
कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. ...
महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो. ...
शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांतून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसबरोबरच छोट्या व्हॅन उपयुक्त ठरल्या आहेत. ...