श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणा-या सिडकोने वरिष्ठ अधिकाºयांवर निवासस्थानाच्या नावाखाली सदनिकांची खैरात केली आहे. एनआरआय येथे राखून ठेवलेल्या दोन प्रशस्त सदनिकांपैकी एक आपल्या वरिष्ठ महिला अधिका-याला ...
कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. ...
विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार, दहा गावांतील ग्रामस्थांचा स्थलांतराला विरोध आणि आता प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन दिवसांत या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...
फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. ...
नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्टॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४० टन स्टॉबेरीची आवक होत आहे. आठवडाभरापासून वाई, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्टॉबेरीची आवक केली जात असल्याची माहिती व्यापा-यांन ...
उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला. ...
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला ...