शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा 6 टक्के खर्च, पण...; भारताच्या कमी गुंतवणुकीवर ‘सीआयईआय’च्या अहवालात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:11 IST

अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

नवी दिल्ली : विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावर खर्च तुलनेत सर्वात कमी आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयईआय) नुसार भारताने शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के करणे आवश्यक आहे.

अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सहा वर्षांत भारताचा शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या २.७ टक्के आणि २.९ टक्के या दरम्यान राहिला आहे. त्यामुळे भारताने शिक्षणावरील गुंतवणूक तत्काळ वाढविण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षणावर कोणत्या देशाचा अधिक खर्चस्विडन    ६.९०% ऑस्ट्रेलिया    ५.५०% ब्रिटन     ५.५०% अमेरिका     ५.००% चीन    ४.१०% थायलंड     ४.००% इंडोनेशिया    ३.७०% भारत     २.७०% 

चीनपासून धडा घेण्याची गरजnविद्यार्थ्यांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताने चीनच्या मॉडेलपासून शिकण्याची गरज.nस्विडनच्या मॉडेलपासून धडा घेत प्रशिक्षणाचा विस्तार आणि उद्योग व महाविद्यालय भागीदारी वाढीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे

भारतात माध्यमिक शाळांमध्ये मोठी सुधारणा आवश्यकदेशातील माध्यमिक शिक्षणात सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. जगाच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील कमी खर्च ही आपली आर्थिक स्थिती दर्शविते. जगातील विकसित अर्थव्यवस्था मात्र जीडीपीच्या पाच ते सात टक्के शिक्षणावर खर्च करत आहेत.अनेक देशांत प्राथमिक शिक्षण भक्कम आहे. माध्यमिक शिक्षणावर थोडी अधिक मेहनत बाकी आहे. त्याचवेळी भारतात मात्र माध्यमिक शिक्षणावर मात्र अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.भारतात माध्यमिक शाळांची स्थिती ७९.६ टक्के आहे. तर विकसित देशांत ब्रिटन (१०० %), स्विडन (१००%), अमेरिका (९८%), चीन (९२%), ऑस्ट्रेलिया (९०%), इंडोनेशिया (८२%) आणि थायलंडमध्ये (८०%) इतकी चांगली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकार