तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही." ...
काही वेळापूर्वीच येथील पालम विमानतळावर भारत आणि रशियाच्या घट्ट मैत्रीचे दृष्य पुन्हा एकदा संपूर्ण जगाने पाहिले. येथे पंतप्रधान मोदींनी पुतिन यांचे जोरदार स्वागत केले. ...
Putin India Visit Live Updates: शिखर परिषदेत द्विपक्षीय व्यापार वाढवणे, संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी देणे, आणि महत्त्वाचे म्हणजे बाह्य दबावापासून द्विपक्षीय व्यापाराचे रक्षण करणे यावर भर दिला जाईल. ...