India Longest Bridge: भारतातील सर्वाच लांब पुल कुठला, असा प्रश्न विचारल्यास तुमच्यापैकी बरेचजण मुंबईतीव वांद्रे-वरळी सी लिंकचं नाव घेतील. मात्र हे उत्तर चुकीचं आहे. कारण देशात यापेक्षाही मोठा आसा एक पुल आहे. हा पुल ईशान्य भारतात आहे. या ब्रिजचं नाव आ ...
Manipur Violence: गेल्या तीन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता नव्याने झालेल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. ...
इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटींवर पोहोचली आहे. ...