या उड्डाणांसाठी कंपनीने नागरी विमान मंत्रालयाकडे अर्ज केला होता. त्यानंतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नागरी विमान महासंचालनालयासोबत चर्चा करून कंपनीचा हा प्रस्ताव मान्य केला आहे. ...
या विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, या विधेयकाची तत्काळ अंमलबजावणी केली जाऊ शकते. यासाठी नवीन जनगणना आणि परिसीमनाची आवश्यकता नाही. ...
"जर आकडेच हवे असतील, तर सांगतो, भाजपमध्ये 29 टक्के खासदार ओबीसी आहेत. 85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर या. 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीमधूनच पंतप्रधान दिला आहे." ...