शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीय पर्यटकांची संख्या वाढली

By admin | Published: March 04, 2016 9:14 PM

पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. २०१५ मध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात जाणा-या पर्यटकांच्या संख्येत १८.६ टक्के वाढ झाली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. २०१५ मध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात जाणा-या पर्यटकांच्या संख्येत १८.६ टक्के वाढ झाली. 
२०१४ भारतातून १ लाख ९७ हजार पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. २०१५ मध्ये हाच आकडा वाढून २ लाख ३३ हजार १०० आहे. टुरिजम ऑस्ट्रेलियाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 
यावर्षी अडीचलाखापेक्षा जास्त भारतीयांना ऑस्ट्रेलियात आणण्याचे लक्ष्य टुरिजम ऑस्ट्रेलियाने ठेवले आहे. मागच्यावर्षी १ लाख ५८ हजार ५०० भारतीय पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात आले होते. 
२६,४०० व्यवसायासाठी, १४८०० शिक्षणासाठी आणि ३३५०० अन्य कारणासाठी ऑस्ट्रेलियात आले होते. भारतीय पर्यटकांच्या वाढत जाणा-या संख्येचा ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे.