सरसेनानी तात्या टोपे यांच्या जन्मभूमीत महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने सेनापती तात्या टोपे महिला सोशल ग्रुपची स्थापना करण्यात आली. ...
शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केले. नाईक संस्थेच्या नायगाव येथील शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन दिघोळे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ...
येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोर ...
अंदरसूल भागात भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते गावातील बिरोबा मंदिर सभागृहात नवीन नियुक्त्या देण्यात आल्या. ...
येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस् ...
परिसरातील सर्वजातीय सलोखा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादनश्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी केले. अंदरसूल येथे श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर नवनिर्माण व कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज ...
नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़२८) मतदानपक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० वकीलांनी अर्थात ७०़२८ टक्के वकील मतदारा ...
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व प्राथमिक शिक्षण व ...
ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत अस ...
नाशिक : प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी वारंवार अल्टिमेटम देऊनही महिला बालकल्याण विभाग आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात खर्चाच्या बाबतीत उदासीन दिसून आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आरोग्याच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या योजना असता ...