तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्या ...
लोकसहभागातून प्रगती साधलेल्या तालुक्यातील घोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा, पालक आणि शिक्षकांचा सहभाग या बाबींचा विचार करून लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिंडोरी तालुक्यात विक्रमी वसुली केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना मार्च वसुलीचे टार्गेट एक आव्हानात्मक काम असते. त्यातही वीजबिल वसुली ही तारेवरची कसरतच. विद्युत वितरण कंपनीच्या दिंडोरी विभागाने ग्रामीण कार्यक्षेत्र ...
ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी के ...
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळू ठिय्यांपैकी जेमतेत सहा ठिय्यांचा आजवर लिलाव झाला असून, लिलावातील ठिय्यांमधून वाळू उपसा करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच न्यायालयाने वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्याने मुदतीत ठिय्यांमधून वाळू ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ ...
देवळाली कॅम्प : छावणी परिषद नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत उर्दु शाळा इमारत हस्तांतर व आगामी तीन वर्षाकरीता कचरा संकलनासाठी हायड्रोलिक गाड्यांचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत सर्व रहिवाशांपर्यंत पहिले पाणी पोहचवा मगच दरवाढीचा विचार करा अशी भ ...
घोटी : घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया टमाट्याला ५० किलो पैसे इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाजारात टमाट्याची पंचवीस किलोचे कॅरेट अवघ्या दहा ते पंधरा रुपयाला मागत असल्याने शेतकरी हा माल घरी न नेता रस्त ...