आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद चौथ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भाजीविक्रे त्यांनी हातात वाट्या घेऊन नागरिकांसमोर थेट भीक मांगो आंदोलन केले. ...
जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त क ...
कश्यपी धरणासाठी जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय यंदा धरणातून पाणी सोडू न देण्याचा इशारा देवरगाव, धांडेगाव, इंदिरानगरच्या सरपंच व ग्रामस्थांनी दिला असून, प्रशासनाने जबरदस्तीने पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यास धरणात उड्या मारण ...
महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी मह ...
भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले. ...
वाळू उपसावर पर्यावरण मंत्रालय तसेच न्यायालयांनी आणलेल्या निर्बंधामुळे वाळूच्या निर्माण झालेला प्रचंड तुटवड्यामुळे शासकीय कामेही ठप्प झाली असून, नाशिक जिल्ह्यातील कामे मुदतीत पूर्ण करता यावे यासाठी कामे घेतलेल्या ठेकेदारांनी तालुक्याच्या तहसीलदाराकडे ...
टिळकवाडीतून पंडित कॉलनीकडे व पुढे ठाकरे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूकबंदी शहर वाहतूक पोलिसांनी लादली असली व ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे वाहने नेण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आलेला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला ...
सत्ताधारी नगरसेवकाला फोन करून पाणी कधी येणार, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा राग येऊन त्याने उर्मट उत्तरे देण्यासह अरेरावी केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्य ...
गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे. ...