गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलीस कडक वागतो. परंतु सामान्य माणसांसाठी पोलीस हा संवदेनशील माणूस असून, तो त्यांचा मित्र असतो, असे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. ...
राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा न ...
शहरातील मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका महिला रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरच्या वरील किटमध्ये चक्क झुरळ आढळून आल्याने खळबळ उडाली. मयत महिला रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय प्रशासनाचा हलगर्जीपण ...
महापालिकेच्या शाळांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयास लोकप्रतिनिधींसह म ...
लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात द ...
दलित आत्मकथन हा त्या त्या लेखकाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. पंडित पलुस्कर सभागृहात ‘वाबुकचा सम्यक संकल्प’ या आत्मकथन प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होते. ...
गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने पंधरा दिवसांत मलजलाच्या निचऱ्याचे आॅडिट करून सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चाधिकार समितीने दिले आहेत. याशिवाय प्रदूषण करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भरतीप्रक्रिये ...
परिसरातील नागरिकाने पोलीस स्टेशनला फोन करायचा म्हणून गुगल ब्राउजरने नाशिक पोलीस डॉट कॉम या वेबसाइटवरील आडगाव पोलीस स्टेशनच्या पेजवर जाऊन संपर्क केला असता फोन पोलीस स्टेशनला न लागता खासगी हॉस्पिटलला लागल्याने अडचण निर्माण झाली. ...
सध्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी भरती असो रोजगार मेळ ...
राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपाद ...