कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अॅग्रोच्या गोदामातील ...
राजकीय पातळीवर प्रमुख पक्षांकडून निवडणूक मोर्चेबांधणी सुरू असतानाच निवडणूक विभागही तयारीला लागल्याचे चित्र आहे. बंगळुरुहून सहा हजारांहून अधिक मतदान यंत्रे नांदेडला दाखल झाले असून या यंत्राची सध्या छायाचित्रे काढून बारकोड स्कॅनिंग करण्यात येत आहे. दुस ...
महापालिकेला २०१७-१८ साठी प्राप्त झालेल्या दलित वस्ती निधीच्या नियोजनाचे अधिकार काँग्रेस, शिवसेनेचे आमदार आणि महापौरांकडे देण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही या निधीबाबत एकही बैठक झालेली नाही. निधीअभावी शहरातील दलित वस्त्यांतील विकासकामे ठप्प झाली अस ...
कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील जप्त केलेले धान्य पोलिसांनी पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले असून दोन दिवसांत जवळपास सहा ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ गेल्या महिनाभरापासून धान्याचे हे ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असल्यामुळे ल ...
राज्य शासनाने नुकतेच २०१८ ते २३ या वर्षासाठीचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यात मराठवाड्यातील ३६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात नांदेड जिल्ह्यातील सात तालुके आहेत. राज्य शासनाच्या या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार अस ...
उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ...
कृष्णूर येथील मेगा इंडिया अॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहे ...
मराठा आरक्षण आंदोलनात ९ ऑगस्ट रोजी बस तोडफोड प्रकरणी अटकेतील आठ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले. ...
शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत हो ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन बोंडअळी, पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकºयांना मिळाली नाही, तर आॅनलाईन खरेदीत नियोजन नसल्यामुळे चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात आल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत माजी मुख्यम ...