देशाच्या रक्षणासाठी मन घडले तरच मनगट घडतील. मनाला घडविण्याचे अलौकिक कार्य नामदेवांनी केले. तर पावनखिंडीत अडकलेल्या छत्रपती शिवरायांना मनगटाच्या बळावर ...
महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत. ...
पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून याच प्रक्रियेत शनिवारी नागपूर महानगर संघचालकपदी चार्टर्ड अकाऊन्टंट व नागपूर नागरी सहकारी ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत येत्या १७ ते २५ जानेवारी या कालावधीत दीक्षाभूमीवर बुद्ध कला व .. ...
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान आज मुख्य आरोपीने पिंजऱ्यात उभे राहून साक्ष देत ... ...
गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या ‘मिहान’ प्रकल्पात गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी याकरिता अद्यापही फारसे पोषक वातावरण निर्माण झालेले नाही. ...