ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
सन १५०० ते १७०० च्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. ...
जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे. ...
कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा तातडीने विकास व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची पावसामुळे झालेली खराब स्थिती पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...
चोरीची वाच्यता केल्याने चौकीदारावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी मजुराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या ...
शेतात राबताना शेतकऱ्याला सदैव त्याच्या सर्जा-राजाची सोबत होती. नांगरणी, वखरणी करताना त्याला रागावणे. ...
श्रावणात अवकाश घेणारा पाऊस उपराजधानीत मुक्कामी आला आहे. आॅगस्टअखेर बसरणाऱ्या श्रावणसरीमुळे शहरातील वातावरणात गारवा पसरला आहे. ...
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर टॅक्सी तसेच ई-रिक्षावर पायबंद करण्याची मागणी करीत तीन सीटर आॅटोचालक संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर ...