काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना ...
११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायाल ...
कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व व ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच. ...
चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवड ...
आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ...
गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासा ...
इंडियन रोड काँग्रेसच्या तांत्रिक प्रदर्शनात रस्ते बांधणासंदर्भातील नवनवीन संशोधन पहायला मिळतात. असेच एक संशाधन म्हणजे ‘आर्क ब्रिज’च्या स्टॉलला भेट दिल्यावर समजून येते. इंग्रजांच्या काळातील ‘आर्क ब्रिज’हे मुख्य आकर्षण होते. परंतु नंतर तसे पूल बनणे बंद ...
नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादर ...
‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल ...