शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली त ...
आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यव ...
महामेट्रोत नव्याने भरती झालेले २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या संचालनासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षितांच्या सरावासाठी वेळोवेळी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे तयार आहे किंवा नाही याची खात्री महामेट् ...
वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. ...
एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. ...
नागपूर महापालिकेच्या हद्दीतील वीज आता राज्यात सर्वात महाग झाली आहे. रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांना हटवण्यासाठी वीज ग्राहकांकडून प्रति युनिट सहा पैसे अधिकचे घेण्यात येतील. ...
काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ ...