शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:48 PM

आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात सत्ताधाऱ्यांकडून कलम ३७० चे तुणतुणे वाजविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेकडूनदेखील सांगण्यात आले आहे. या मुद्द्यावर आता आंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू झाले आहे. आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुभाषनगर भागात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. मागील काही काळापासून देशात आर्थिक स्थैर्य नाही. ५०० कोटींहून जास्त संपत्ती असलेल्या ३३ हजार कुटुंबीयांनी देश सोडला. बँकादेखील सुखरुप नाहीत. बँकांमधील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर विरोधी पक्ष मजबूत हवा. परंतु मतदारांनी विरोधी पक्ष कमकुवत केला, असेदेखील ते म्हणाले.जम्मू-काश्मीरची स्थितीत अद्यापही सुधारलेली नाही. काश्मीर नवा ‘पॅलेस्टाईन’ म्हणून समोर येत आहे. धर्मवेड्या भूमिकेमुळे देशाचा बळी दिल्या जात आहे. जर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा विरोधी पक्ष नसेल तर देशात नवा हिटलर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम