शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे- नारायण राणे

By admin | Updated: September 25, 2016 22:59 IST

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं

ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 25 - काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. चिपी विमानतळ अजून पूर्ण झालं नाही, राजकारण करून भाजप रेडी बंदरही रद्द करायला निघालं आहे. जिल्ह्यातील तरुण बेरोजगार असतानाही उद्योगधंदे बंद करण्याची प्रयत्न होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते सावंतवाडी तालुक काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते. मुंबई महामार्गावरून जाताना होडीतून प्रवास केल्यासारखे वाटते. केसरकर हे गोव्याचे की सिंधुदुर्गाचे, हेच कळत नाही. गृहराज्यमंत्री असताना २०० हून अधिक दिवस जमावबंदी लादली जाते, असं म्हणत राणेंनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र युती सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही, अशीही राणेंनी टीका केली. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर कॉँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, असेही राणे म्हणाले आहेत.