दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २७ लाख शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता राज्याच्या मागासलेल्या अशा विदर्भ ...
महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा ‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी केली होती. डॉ. रमाकांत देशपांडे ...