नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच् ...
मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरो ...
बकरी ईद दरम्यान गोरक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखण्यास स्पष्ट नकार दिला. ...
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ अद्याप संपलेला नाही. अजूनही हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत शनिवारी संपल्याने विद्यार्थी तणावात होते. ...
मुंबई, ठाण्यात ताडीच्या नावाखाली विषारी रसायनयुक्त ताडी पाजली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ताडाची एक हजार झाडे परिसरात नसतील तर ताडी विक्रीचे दुकान बंद केले जाईल, अशी चाप लावण्याची भूमिका उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घ ...
लागोपाठच्या पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पक्षात स्थानिक पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत गटबाजी आहे. ...
‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती द ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. ...