गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ...
ऐन गणेशोत्सवात संततधारेने चांगलाच जोर पकडला असून, पावसाच्या वाढत्या सरींमुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीही वाढली असून, सोमवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे ...
कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त् ...
कानाला हेड फोन, मोबाईलवर व्हिडीओ कॉल चालू आणि बघता बघता त्याने आपली जीवनयात्रा संपवली. घटना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक-1मधील. ...
लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...