यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे .... ...
जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून..... ...
भाषण करण्यासाठी नाही तर कामे करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपणाला वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आपली नियुक्ती ही पक्ष नियोजनाचाच एक भाग आहे. ...
केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात.... ...
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. ...
आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी खेळात करियर घडवावे, या उद्देशाने शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. ...